लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड

विरार शिरगाव खदान हत्या प्रकरणाने राज्य हादरले; RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा — प्रविण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विरार (पूर्व) येथील शिरगाव खदान परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बेकायदा दगडखाणींविरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत असून, बहुजन समाज पार्टीचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read More

Breaking NewsMumbai Metro

बी वॉर्डमध्ये नोटीस धाब्यावर बसवून बेकायदेशीर बांधकाम सुरूच — महापालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

‘बी’ वॉर्डमध्ये नोटीस धाब्यावर — बेकायदेशीर बांधकाम सुरूच!

नागदेवीतील बिल्डिंग क्र. २५२ येथे महापालिकेची ३५४(अ) नोटीस धाब्यावर बसवून आणखी २ मजले बेकायदेशीररित्या उभारले. तक्रारीनंतरही कारवाई नाही; आर्थिक संगनमताचा संशय. Read More