लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड
Breaking News

भोंदूगिरी, सत्ता आणि नैतिकतेचा प्रश्न — “कॅप्टन” अशोक खरात प्रकरणाने उघड केलेले वास्तव

“कॅप्टन” अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्या शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप, आक्षेपार्ह पुरावे आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध या सर्व बाबींमुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.

या पार्श्वभूमीवर Eknath Shinde आणि Rupali Chakankar यांच्यासह काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नैतिक जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

तसेच, महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांमध्ये कठोर कलमे लावण्यात आली आहेत का, हा प्रश्न पोलिस प्रशासन आणि गृहखात्याला थेट विचारला जात आहे.

जनतेला आता अपेक्षा आहे — केवळ कारवाईची नाही, तर उत्तरदायित्वाची. Read More

Breaking NewsMumbai MetroWorld News

गॅस महाग झाला तेव्हा आंदोलन… आता शांतता का? – स्मृती इराणींना काही खरमरीत प्रश्न

गॅस सिलेंडर महाग झाले तेव्हा स्मृती इराणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या. आज जेव्हा घरगुती सिलेंडर 120% महाग झाले आहेत, त्या महागाईवर त्या का शांत आहेत? गरीबांचा पुळका आणि सामान्य नागरिकांचा त्रास आता का दिसत नाही? ही सर्व परिस्थिती असताना त्या आपल्या भूमिका मीडियाच्या समोर का मांडत नाहीत? Read More