“पाण्यावर बंदी, माणुसकीवर घाला!” — महाडची ज्वाला आजही धगधगते
पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लढावं लागणं, हीच त्या काळातील सामाजिक व्यवस्थेची शोकांतिका होती. महाडचा सत्याग्रहाने हा अन्याय जगासमोर उघडा पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलं की, माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म किंवा ग्रंथ असू शकत नाही. अन्यायाला पोषक ठरणाऱ्या विचारांविरुद्ध उभं राहणं, हाच खऱ्या अर्थाने समाजसुधारणेचा मार्ग आहे. Read More
