लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड
Breaking News

जात नाही ती “जात” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंतर्मुख करणारा विस्तृत लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण समतेचे विचार मांडतो, पण वास्तवात जात अजूनही समाजात खोलवर रुजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, संत परंपरा आणि डॉ. आंबेडकर यांनी अन्यायाविरुद्ध उभा केलेला लढा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तरीही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर जातीय दरी कायम आहे. बदलाची सुरुवात व्यवस्थेपेक्षा आपल्या मनातून व्हायला हवी — अन्यथा काळ पुढे जाईल, पण आपण पुन्हा तेच म्हणत राहू… “जात नाही ती जात.” Read More