विरार शिरगाव खदान हत्या प्रकरणाने राज्य हादरले; RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा — प्रविण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विरार (पूर्व) येथील शिरगाव खदान परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बेकायदा दगडखाणींविरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत असून, बहुजन समाज पार्टीचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read More
